Maharashtra Weather : अहिल्यानगर : राज्यातील काही भागात १७ ते २० मार्च राेजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसणार आहे, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

